शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

जावळी तालुक्यात येणाऱ्यांना कोरोना अहवाल अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

कुडाळ : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा ...

कुडाळ : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा आदेश जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांनी काढला आहे.

शासनाने कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे. यामधील तरतुदीनुसार आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. याचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच या संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जावळी तालुक्यात उद्भवू नये. याकरिता पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत कोणतीही काळजी न घेता परजिल्ह्यातून, परराज्यातून आपल्या मूळ गावी येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच गावात प्रवेश दिला जाईल. ज्यांची कोरोना चाचणी झाली नसेल त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी व रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात येईल.