शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:13 IST

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार ...

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार असल्याने हा परिसर आता नंदनवन बनणार आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी या पद्धतीने ३४ जिल्ह्यांत ६८ वन उद्यानांची निर्मिती वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वनांना ‘दिवंगत उत्तमराव पाटील वन उद्यान’ या नावाने संबोधले जाणार आहे. राज्यातील या उपवनांमधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदन वृक्षवन, चरक वन, लतावन, सारिकावन, मगृसंचार वन, अतितिवन यासारखी विविध प्रकारची वने साकारली जात आहेत. यामध्ये प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. निरनिराळ्या वृक्ष प्रजातींचे समूह निर्माण करण्याबरोबरच दुर्मीळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातींचे जतन आणि संवर्धन होणार आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रजाती व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा, व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.आता वन्यजीवांचा अभ्यास सोयीचा..सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर या दोन ठिकाणी अशा वन उद्यानांची निर्मिती होणार असल्याने आता विविध वृक्ष प्रजाती व वन्यजीवांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.संग्रहालय साकारणारया वन उद्यानांमध्ये वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता यांची माहिती मिळावी, यासाठी पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे नियोजित आहे.