शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राज्यघटनेच्या कलमांच्या बनविल्या ओव्या!

By admin | Updated: November 25, 2015 23:53 IST

कलमं ३९५... ओव्या ३ हजार: पाटणच्या तरुण वकिलाकडून ‘ग्यानबाची राज्यघटना’

मणदूरे : भारताची राज्यघटना नागरिकांचा अभिमानाचा विषय आहे. यावर्षी राज्यघटनेला ६५ वर्षे होत असून गुरुवारी सर्वत्र संविधान दिन साजरा होत आहे. ही राज्यघटना घरोघरी पोहोचावी, यासाठी पाटण येथील अ‍ॅड. सौरभ देशपांडे यांनी तीन वर्षांत चक्क ३९५ कलमांच्या राज्यघटनेचे ३ हजार ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. यासाठी त्यांनी तीन वर्षे प्रयत्न केले आहेत. राज्यघटना आणि नागरिक यांच्यामधील दरी कमी व्हावी, या हेतूने घटनेचे सुलभ रूप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेत कायद्याविषयी जागृती व्हावी, तसेच लोकशिक्षणही व्हावे, असा दृष्टिकोन असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.ओवीची सर्व लक्षणे सांभाळून व त्याचबरोबर घटनेच्या शब्दांना व अर्थाला कुठेही धक्का न लावता हे रूपांतर करण्यात आले आहे. ग्यानबाची राज्यघटना या नावाने ३९५ कलमांचे ३००० ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. (वार्ताहर)‘ग्यानबाची राज्यघटने’ची कथाजुन्या पिढीतील समाजवादी नेते बॅरिस्टर न्या. पै यांची भारतीय राज्यघटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, अशी इच्छा होती. त्यासाठी ग्यानबाची राज्यघटना कोणीतरी लिहिली पाहिजे, असे ते एकदा म्हणाले होते. न्या. पै यांनीच वापरलेला शब्दप्रयोग या नावाने घटनेचे ओवीत रूपांतर केले, असल्याचे अ‍ॅड. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यघटना व सामान्य जनतेमधील दरी कमी व्हावी. भावनेचा विषय न होता, राज्यघटना हा अभ्यासाचा विषय व्हावा, यासाठी मूळ अर्थ व घटना दुरुस्तीला धक्का न लावता ओवीत रूपांतर केले आहे.- अ‍ॅड. सौरभ देशपांडे, पाटणअशा आहेत ओव्याआम्ही नागरिक भारताचे।बनवितो संविधान आमुचेघेऊनिया अधिष्ठान तत्वांचे। पुढीलप्रमाणेसार्वभौम प्रजासत्ताक।समाजवादी अन् धर्मनिरपेक्षलोकशाही गणराज्य।असेल अमुचे हे।।सामाजिक आणि आर्थिक।आणि तैसेचि राजकीयऐसा असेल सकळांस।न्याय येथे