शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘कराड उत्तर’मध्ये काँग्रेसची यात्रा!

By admin | Updated: September 1, 2014 00:05 IST

रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संवाद यात्रेस प्रतिसाद

कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आ. आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या १५० कोटी निधीच्या विकासकामांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संवाद यात्रेस प्रतिसाद मिळत आहे.पवारवाडी, ता. कोरेगाव येथून संवादयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचे धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित, सुनील पाटील, भीमराव डांगे, कोरेगाव पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले, शैलेश चव्हाण, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, प्रकाश गुरव, अमर मुल्ला, लक्ष्मण गोरे, भरत जाधव, धैर्यशील सुफले, सागर शिवदास, गोल्डन पवार, अमित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.धैर्यशील कदम म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कऱ्हाड उत्तरमध्ये देखील काँग्रेसच्या विचारांचा आमदार झाला पाहिजे. गेली २५ वर्षे सत्ता एकाच घरात आहे. त्यामुळे विकासाला वाव मिळत नाही. एक प्रकारची सरंजामशाही आपल्या या मतदारसंघामध्ये झाली आहे. आज खटाव-माणच्या जनतेने तिथे सत्तांतर केले, त्याची प्रचीती माण-खटावच्या ६०० कोटींच्या विकासकामांत आपणास दिसून येते.’यावेळी सुदाम दीक्षित, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, एम. जी. थोरात, संभाजी भोसले यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शिवाजी साळुंखे दुश्यंत शिंदे, दीपक शिंदे, विकास जाधव, अविनाश शेडगे, तात्या साबळे, प्रवीण भोसले यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)