शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

डॉल्बीच्या विरोधात चिंधवलीचाही पुढाकार

By admin | Updated: May 29, 2015 23:48 IST

सर्व गट एकत्र : शुभकार्यात आशिर्वाद हवेत; शिव्याशाप नको

भुर्इंज : ‘डॉल्बीमुळे साताऱ्यात तिघांचे बळी गेले, खंडाळा तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवावर उठलेल्या डॉल्बीला रोखणे गरजेचे झाले आहे. डॉल्बीच्या दणदणाटाने ग्रामीण भागात तर जुनी घरे ढासळतील की काय? अशी भीती वाटते, त्यामुळेच गावात डॉल्बीबंदी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती चिंंधवली, ता. वाई गावच्या सरपंच माया पवार व उपसरंपच नारायण इथापे यांनी दिली.चिंधवली गावात डॉल्बीबंदी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी ग्रामसभेचा ठरावही करण्यात आला आहे. दिवसेंदिवस डॉल्बीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या भयानक स्वरुप धारण करत आहेत. विशेषत: वृद्ध, लहान मुले, रुग्ण यांना डॉल्बीचा भयानक त्रास सहन करावा लागत आहे. आनंदाच्या किंवा लग्नासारख्या शुभप्रसंगी लोकांचे वधू वरांना आशिर्वाद मिळाले पाहिजेत. आपल्या आनंदात इतरांनीही आनंदाने सहभागी झाले पाहिजे. मात्र, डॉल्बीमुळे शिव्याशाप मिळत आहेत. त्यामुळे ‘आशिर्वाद पाहिजेत की शिव्याशाप’ याचाही संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. या विचारातूनच डॉल्बीबंदीच्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार व इथापे यांनी केले आहे. (वार्ताहर)विरोधकही एकवटले...ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गटतटाचे राजकारण असते. सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आमचा विरोध म्हणत विरोधक आडकाठी करत असतात. मात्र डॉल्बीचे दुष्परिणामच एवढे आहेत की डॉल्बीबंदीसाठी आमचा पाठिंबा म्हणत विरोधकही डॉल्बीबंदीच्या निर्णयात सहभागी होत आहेत.