शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

चव्हाणवाडी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न निकाली

By admin | Updated: June 12, 2017 13:13 IST

लोकसहभागातुन विहीरीचे खोदकाम, गाळ काढण्याचे काम

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा) , दि. १२ : वर्धनगड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या चव्हाण वस्तीतील नागरिकांनी एकी दर्शन घडवत लोकसहभागातुन विहीरीचे खोदकाम आणि गाळ काढण्याचे काम केल्यामुळे चव्हाणवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या नागरिकांच्या एकीचे खटाव तालुक्यात कौतुक होत असुन ग्रामस्थांची अशीच एकी राहिल्यास मोठ्या प्रमाणात विकास कामे करता येथील, आसा विश्वास वर्धनगडचे सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहीते यांनी व्यक्त केला.चव्हाणवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. अशा वेळी वर्धनगडचे उपसरपंच तुकाराम चव्हाण, कृष्णात माने, जोतिराम मोरे यांच्या पुढाकाराने व लोकहसभागातून विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे ठरले. शासनाची कसलीही मदत न घेता फक्त लोकवर्गणीतून या विहिरीचे काम पूर्ण केले. या कामी श्रीकांत माने, हणमंतराव वरेकर, बाळकृष्ण वरेकर, प्रकाश मोरे, मोहन माने, दशरथ शिंदे, शिवाजी पालकर, शंकर कांरडे, संदीप चव्हाण, सनी यादव, रमेश राठोड यांनी सढळ हस्ते मदत केली.