शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

टायर फुटल्याने कार कालव्यात

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

कार्वे चौकीतील दुर्घटना : चार गंभीर; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

कार्वे : तासगावहून कऱ्हाडकडे येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार कालव्यात कोसळली. कऱ्हाड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कऱ्हाड येथे बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.सुधीर पांडूरंग पाटील, धोंडीराम रघुनाथ पाटील (रा. वसगडे, ता. तासगाव) यांच्यासह अन्य दोघांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वसगडे येथील सुधीर पाटील यांच्यासह चारजण बुधवारी पहाटे कारमधून (क्र. टीएन ०४ एएफ ३६६९) पुण्याला निघाले होते. तासगाव मार्गावरून ते कऱ्हाडला येत असताना कार्वेचौकी येथे असलेल्या धोकादायक वळणावर अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे चालक सुधीर पाटील यांचा ताबा सुटून कार कालव्याच्या पाण्यात कोसळली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कार्वेचौकी येथे कालव्यावर असणारा पुल सध्या धोकादायक बनला आहे. या पुलाचे संरक्षक कठडे यापुर्वीच तुटले आहेत. त्यामुळे धोकादायक वळण व पुलाला संरक्षक कठडेच नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वीच एका दुचाकीस्वाराचा येथे गंभीर अपाघात झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)वर्षभरात ३६ अपघातवर्षभरात येथे सुमारे ३६ अपघात झाले आहेत. पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी वारंवार केली जाते. मात्र, त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे कार्वेचे सरपंच वैभव थोरात व संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगीतले.