शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या बिलांसाठी छावणी चालकांचे साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST

औंध : छावणी चालकांची रखडलेली बिले व अडीअडचणी सोडविण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील छावणीचालकांनी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन, ...

औंध : छावणी चालकांची रखडलेली बिले व अडीअडचणी सोडविण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील छावणीचालकांनी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन, याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर लक्ष घालून अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिष्टमंडळाने विनंती केली.

२०१८-१९ मध्ये खटाव-माण तालुक्यात दुष्काळाच्या भीषण झळांनी शेतकरी पशुधन जगवताना मेटाकुटीला आला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरणाई उद्योग समूहाने पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू केल्या. यामुळे लाखमोलाचे पशुधन जगविण्यात शेतकरी यशस्वी झाला. मात्र, छावण्या बंद झाल्यानंतर छावणी चालकांची बिले शासनदरबारी रखडलेली आहेत. बिले अडकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. यातून मार्ग निघावा, छावणी चालकांचे रखडलेले पैसे व अडीअडचणींसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण तालुक्यांतील छावणी चालकांनी हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी केली.

यावेळी रासप जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन खाडे, सदाशिव खाडे, सोमनाथ भोसले, तुषार ओंबासे, गजानन भोसले, नामदेव सावंत, सुभाष काटकर, सुभाष खाडे, प्रमोद जगदाळे, रामचंद्र जगदाळे, धर्मराज जगदाळे उपस्थित होते.

कोट..

चारा छावणी चालकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्यासाठी आग्रह धरला जाईल. या प्रश्नाचा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहे.

- रणजितसिंह देशमुख, संस्थापक, हरणाई उद्योग समूह

०१औंध

फोटो : रखडलेले चारा छावणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी छावणी चालकांच्या शिष्टमंडळाने रणजितसिंह देशमुख यांची भेट घेतली. यावेळी मामूशेठ वीरकर, अर्जुन खाडे, सोमनाथ भोसले यांच्यासह छावणीचालक उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)