शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नुकसानीचे फोटो आणून द्या, मग करू पंचनामा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही ...

अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही कागदपत्रे व नुकसानीचे फोटो न दिल्याने त्यांचेही नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नाही. नुकसानग्रस्तांनीच फोटो दिल्यावर पंचनामे होणार असतील, तर या शासकीय कर्मचाऱ्यांचे काम काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- चौकट

अंबवडे येथे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी चारजणांनी कोळे येथील तलाठी कार्यालयात नुकसानीचे फोटो आणि कागदपत्रे दिली आहेत. त्यांचेच पंचनामे करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या सर्व घटनेची माहिती आणि फोटो पुराव्यानिशी तलाठी कार्यालयात माहिती संचित करून ठेवणे बंधनकारक असतानाही येथील तलाठी यांच्याकडे ही माहिती का उपलब्ध नाही, याची चौकशी होणार का ?

- चौकट

तलाठी म्हणे... तहसीलदारांना विचारा

अंबवडे येथील दोन घरांचे पंचनामे करण्यात आले नाहीत. याबाबत तलाठ्यांना विचारले असता, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी स्वतः फोटो काढून कार्यालयात द्यायचे आहेत. ज्यांनी दिले नाहीत, त्यांचे पंचनामे करण्याची आमची जबाबदारी नाही. चोवीस तासांत फोटो दिले असते, तर पंचनामे केले असते. आता करता येणार नाही. करायचे असतील तर तहसीलदारांशी बोला, असे सांगून तलाठ्यांनी हात वर केले.