शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

नुकसानीचे फोटो आणून द्या, मग करू पंचनामा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही ...

अंबवडे येथीलच नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचीही कागदपत्रे व नुकसानीचे फोटो न दिल्याने त्यांचेही नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नाही. नुकसानग्रस्तांनीच फोटो दिल्यावर पंचनामे होणार असतील, तर या शासकीय कर्मचाऱ्यांचे काम काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- चौकट

अंबवडे येथे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी चारजणांनी कोळे येथील तलाठी कार्यालयात नुकसानीचे फोटो आणि कागदपत्रे दिली आहेत. त्यांचेच पंचनामे करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या सर्व घटनेची माहिती आणि फोटो पुराव्यानिशी तलाठी कार्यालयात माहिती संचित करून ठेवणे बंधनकारक असतानाही येथील तलाठी यांच्याकडे ही माहिती का उपलब्ध नाही, याची चौकशी होणार का ?

- चौकट

तलाठी म्हणे... तहसीलदारांना विचारा

अंबवडे येथील दोन घरांचे पंचनामे करण्यात आले नाहीत. याबाबत तलाठ्यांना विचारले असता, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी स्वतः फोटो काढून कार्यालयात द्यायचे आहेत. ज्यांनी दिले नाहीत, त्यांचे पंचनामे करण्याची आमची जबाबदारी नाही. चोवीस तासांत फोटो दिले असते, तर पंचनामे केले असते. आता करता येणार नाही. करायचे असतील तर तहसीलदारांशी बोला, असे सांगून तलाठ्यांनी हात वर केले.