शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजार वृक्षसंवर्धनासाठी बिदालकरांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:11 IST

दहिवडी : १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून १५ हजार वृक्ष लावण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी बिदाल गावाची धडपड सुरू ...

दहिवडी : १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून १५ हजार वृक्ष लावण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी बिदाल गावाची धडपड सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी लावलेली झाले आजही हिरवीगार आहे.वनविभागाने लावलेली झाडे वेगवेगळ्या गावात जळून जात आहेत. मात्र, बिदाल गावात नेमकी उलटी परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी बिदाल गावाने लावलेली झाडे आजही हिरवीगार आहेत.बिदाल गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला पाच फळझाडे देण्यात आली. स्पर्धेतील निकष पूर्ण करताना आणखी वेगळी झाडे लावण्यात आली. त्यानंतर शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून बिदालमध्ये वनविभागाने १५ हजार ६२५ झाडे लावली. ही झाडे लावून चालणार नाही तर ती टिकवली पाहिजेत, या भूमिकेतून ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर घेतला. जवळपास १ लाख २५ हजार रुपये या झाडांना पाणी देण्यासाठी खर्च करण्यात आले.वनविभागानेही गावाची तळमळ पाहून वेळोवेळी झाडांना पाणी देण्याचे नियोजन केले. ग्रामस्थ वनविभाग आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या सहकार्यातून आज लावलेली जवळपास सर्वच झाडे हिरवीगार ठेवण्यात यश मिळाले आहे.वेळप्रसंगी श्रमदानातून या झाडांना पाणी देण्यात येत आहे. या झाडांची गोडी नोकरदारांना लागली असून, मुंबई, पुणे, सातारा येथे नोकरीनिमित्ताने गेलेली लोक गावाकडे जेव्हा येतात, त्यावेळी आवर्जून या झाडांना भेटी देतात. याठिकाणी करंज, चिंच, निंब, पिंपळ, वड, अशोक, गुलमोहर यासारख्या वीसहून जास्त जातींच्या वनस्पती आहेत.