शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सदगुरू पथाचे नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:35 IST

..................................................... वातावरणात बदल; पिकाला धोका लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून, ढगाळ वातावरणामुळे ...

.....................................................

वातावरणात बदल; पिकाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून, ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिकांसाठी सध्या वाढीचा काळ आहे. ज्वारी पोटऱ्यात असून, हरभऱ्याला घाटी लागण्यास सुरुवात झाली आहे. या दिवसात पोषक वातावरण लाभले तर उत्पादकताही वाढते. गहू, हरभरा या पिकांना कडाक्याची थंडी पोषक असते. मात्र, यावर्षी वातावरणात आमूलाग्र बदल झाला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत आहे. थंडी तर गायब झाली आहे. त्यामुळे हरभरा पिकाला चांगलाच फटका बसणार आहे.

ढगाळ हवामानामुळे फुलोरा गळत असल्याने कमी संख्येने घाटे लागत आहेत. त्यामुळे यंदा हरभऱ्यासह गहू, ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे.