शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

बलकवडी ९८ तर धोम ९२ टक्के भरल

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

बळीराजा समाधानी : दुष्काळी भागाला मिळणार पाणीे

वाई : जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या बलवडी व धोम धरण पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारी बलकवडी ९८.५७ तर धोम धरण ९२.५२ टक्के भरले आहे. सध्या बलकवडी धरणातू ४७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गणेश विसर्जनासाठी धोम धरणातून कृष्णा नदीत बुधवारी पाणी सोडण्यात आले आहे. जुलै, आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळाधार पावसाने तळ गाठलेल्या बलकवडी व धोम धरण कमी कालावधीत पूर्ण क्षमतेने भरले. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बलकवडी धरण अवघ्या वीस दिवसांत भरले तर बलकवडीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर व जांभळी बंधारा भरून वाहू लागल्याने कमंडलू नदीला पूर आल्यामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. धरण ४५ दिवसांत पूर्ण क्षमतेने भरले.दोन्ही धरणे भरल्याने धोम धरणाखालील तालुक्यातील शेतजमिनीचा तसेच खंडाळा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या तालुक्यातील सिंचन व शेतीसाठी आता पाणी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)धोम धरणाची एकूण पाणी क्षमता १३.५0 टीएमसी तर धोम-बलकवडी धरणाची एकूण क्षमता 0४.0८ टीएमसी इतकी आहे. धोम धरणात बुधवारी १२.६४ तर बलकवडी धरणात ४.३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धोम पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ०.८६ टीएमसी पाण्याची गरज आहे.