शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आटोली परिसरात गवा आलाय वस्तीला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:20 IST

पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावर असलेल्या आटोली गावच्या भाकरमळी वस्तीत शुक्रवारी सकाळीच गवारेड्यांचा कळप प्रवेश करण्याच्या तयारीत होता. वेळीच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कळपाला हुसकावून लावले. या घटनेने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या शेजारी जंगल असून, हा वीस गव्यांचा कळप पुन्हा वस्तीत शिरकाव करण्याची दाट शक्यता ग्रामस्थांतून ...

पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावर असलेल्या आटोली गावच्या भाकरमळी वस्तीत शुक्रवारी सकाळीच गवारेड्यांचा कळप प्रवेश करण्याच्या तयारीत होता. वेळीच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कळपाला हुसकावून लावले. या घटनेने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या शेजारी जंगल असून, हा वीस गव्यांचा कळप पुन्हा वस्तीत शिरकाव करण्याची दाट शक्यता ग्रामस्थांतून वर्तवली जात आहे.चांदोली आणि कोयना अभयारण्याच्या सीमेलगत आटोली हे गाव आहे. या गावातील पांढरे पाणी, भाकरमळी या वस्त्या घनदाट जंगलानजीक येतात. कोयना आणि चांदोली अभयारण्य ही जंगली प्राण्यांची माहेरघर आहेत. खास करून गवारेडे आणि बिबटे यांची या अभयारण्यात संख्या लक्षणीय आढळते.जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात यापूर्वी येथील अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. शेळ्या, गाय, म्हैस आदींसह पाळीव जनावरेही जंगली प्राण्यांची शिकार बनले आहेत. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. या वाढलेल्या गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकºयांना शेतीचे नुकसान तर सहन करावे लागत आहेच, शिवाय त्यांची पाळीव जनावरेही जंगली पाण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत असल्याने आर्थिक फटकाही बसत आहे.