शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

मंजूर कामे ‘हायजॅक’ केल्याचा भांडाफोड!

By admin | Updated: July 16, 2016 23:30 IST

नियोजन बैठक : पालकमंत्र्यांनी दिले आदेश

सातारा : ‘जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेली कामे परस्पर दुसरीकडेच वळविल्याचा भांडाफोड नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी केला. तेव्हा, ‘मंजूर कामे परस्पर कुठल्याही परिस्थितीत बदलू नका. आमदार व सरपंचांना विश्वासात घेऊन कामे करा,’ असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.‘पाटण तालुक्यातील मरळी गावची अंगणवाडी दुसऱ्याच ठिकाणी नेली गेली आहे. मी स्वत: मरळी गावचा रहिवासी व पाटण तालुक्यातील आमदार असतानाही मला याची माहिती दिली गेली नाही. प्रशासन मनमानी कारभार करत आहे. यामुळे संबंधित विभागाचा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली. त्यावर मरळीत जागा उपलब्ध नसल्याने अंगणवाडी दुसरीकडे बांधली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर ‘मला याबाबत विचारणा केली का? जागा आम्ही उपलब्ध करून दिली असती. अधिकारी असे निर्णय परस्पररीत्या कसे काय घेतात?’ असा संताप आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.असाच मुद्दा महाबळेश्वरचे डी. एम. बावळेकर यांनीदेखील उपस्थित केला. महाबळेश्वर तालुक्यातील सौंदरी येथील बौद्धवस्तीत बंधाऱ्यांची दोन कामे मंजूर केली होती. राजकीय आकसातून ही कामे लाखवड व येरणे या गावांत नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या इमारतीला जागा नसल्याचे सांगत हे काम जिल्हा परिषदेने अडवून ठेवल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला. ‘२६१.३० कोटीं’ना मंजुरीसन २०१६-१७ साठी २६१.३० कोटींच्या आर्थिक नियतव्ययास शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती, विशेष घटक योजना सन २०१६-१७चा ७०.५४ कोटींचा आराखडा व आदिवासी कल्याणसाठी १७७.२७ कोटींचा आराखडा सादर केला. शिंगणापूर (ता. माण) येथील मुंगी घाटाच्या ८.२८ लाखांच्या परिपूर्ण प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. (