शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रिक्षाचालकांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

सातारा : कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ...

सातारा : कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. परवानाधारकांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन

अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

याबाबत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करताना परवानाधारकांनी अनुज्ञप्ती क्रमांक, वाहन क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरणे आवश्यक आहे. एकूण ५७२९ इतके अधिकृत परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांपैकी ४ जूनअखेर १०३४ परवानाधारकांनी सादर केलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आलेला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते व मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी पोस्ट खात्यामार्फत सातारा जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांमध्ये एकूण ४८ ठिकाणी आधार संलग्न सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा परवानाधारकांनी कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.