शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे : वैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

वाई : ‘देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या ...

वाई : ‘देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे,’ अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली.

वाई येथे राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, दिगंबर आगवणे, महाबळेश्वर उपनगराध्यक्ष अफजल सुतार, शीतल मिसाळ, कृष्णा कांबळे, प्रदीप होळकर, डॉ. शुभम शिंदे, नगरसेवक सतीश वैराट यांचा गौरव करण्यात आला. तसेच वाई तालुक्यातील चाळीस आशा स्वयंसेविकांचाही सन्मान करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजी अवडघडे, मोहमद शेख, सुनंदा पवार, प्रवीण संकपाळ, मनीषा संकपाळ, संजय सकटे, प्रमोद अनपट, अरुण जायकर, सोमनाथ आवळे, सनीभाई ननावरे, ऋषिकेश वायदंडे, शरद केंगार, उद्धाव कर्णे, हिंदुराव सोनवणे, संतोष फडतरे, आबा चव्हाण, विश्वदीप कांबळे उपस्थित होते. शिवाजीराव भिसे यांनी प्रास्तविक केले. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण संकपाळ यांनी आभार मानले.