शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा ११२ कोटींचा व्यवसाय : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी ६४ कोटी ३६ लाख झाल्या असून, ४७ कोटी ९७ लाख ...

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी ६४ कोटी ३६ लाख झाल्या असून, ४७ कोटी ९७ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेची १५ कोटी ३७ लाख गुंतवणूक असून, २ कोटी ३२ लाख संस्थेचे भागभांडवल आहे. ६ हजार ८६ सभासद व संस्थेच्या ११ शाखा आणि मुख्य कार्यालय आहे.

याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, संस्थेची आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू असून, २६ वर्षांच्या कालावधीत संस्थेने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांचे हित हेच संस्थेचे हित हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे. १९९४ साली ढेबेवाडीसारख्या ग्रामीण भागात हिंदुराव पाटील यांनी संस्थेची स्थापना करून परिसरातील लोकांना सावकारी विळख्यातून बाहेर काढले. गत वर्षापासून कोरोनाचे सावट असतानाही संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. यामध्ये संस्थेचे संचालक, सल्लागार, कर्मचारी यांचे योगदान आहे. सभासद व ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठेव योजना राबविल्या आहेत. त्यामुळे लोकांचा संस्थेकडे वाढत चाललेला कल संस्थेच्या प्रगतीचे शिखर आहे. (वा. प्र.)

फोटो : ०७अभिजित पाटील