शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

आधीच दुष्काळ; त्यात गळती!

By admin | Updated: October 16, 2015 22:42 IST

वाईत तेरावा महिना : मुख्य पाईपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वाई: वाई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाही पालिकेने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमधूून आश्चर्य व्यक्त केले जात आहेशासन पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असताना वाई नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून शासनाच्या प्रयत्नांना राजरोसपणे काळिमा फासण्याचे काम चालू आहे. ही बात गंभीर असून, त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरज असताना पालिकेने मात्र अजून कोणतीही उपाययोजना केली नाही.याबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ वाई सुंदर वाई’ हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी हागणदारीमुक्त वाई शहर करण्याची संकल्पना आखण्यात येत असताना मुख्य पाईप लाईनच्या व्हॉल्व्हमधून होणारा बेसुमार पाण्याचा अपव्यय टाळण्यात पालिकेला अपयश येत आहे. पालिकेने संबंधित पाईपलाइनची तत्काळ दुरुस्ती करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मनसे उभारणार आंदोलन पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण होत असताना पालिकेकडून दररोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी चालू आहे़ ही अतिशय निदंनीय बाब असून, या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’च्या वतीने देण्यात आला आहे.जनतेच्या माथी भुर्दंड नको...वाई शहरात लाखो लिटर पाणी वाया जात आहे, याला जबाबदार कोण? पाण्यासाठीचा वसूल करण्यात येणारा कर संबंधित आधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा जनतेच्या माथी त्याचा भुर्दंड का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.