शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक ...

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक वेळा वीज जात असते तर काहीवेळा संपूर्ण दिवस वीज येतच नाही. वीज वितरण कंपनीच्या अंदागोंदी कारभारामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शामगाव परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतात. अनेकवेळा वीज जाते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. वीज कधी येणार याविषयी वायरमन यांना फोन केला तर उचलला जात नाही. त्यामुळे इतर काम सोडून विजेची वाट पाहावी लागते. रिसवड, अंतवडी, शामगाव या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने अगोदरच तोट्यात आला असतानाच वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे त्यामध्ये जास्तच भर पडत आहे. वीज वितरण कंपनीने सातत्य राखून वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट..

शेतीपंपासाठी आठवड्यातील चार दिवस असते. त्यामध्ये अनेकवेळा वीज जाते. काहीवेळेस तर संपूर्ण दिवस वीज नसते. वीज कधी येईल यासंदर्भात वायरमन यांना विचारण्यासाठी फोन केला असतात फोन उचलला जात नाही. त्यामुळे विजेची वाट पाहत इतर कामधंदे सोडून वाट पाहावी लागते.