शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक ...

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक वेळा वीज जात असते तर काहीवेळा संपूर्ण दिवस वीज येतच नाही. वीज वितरण कंपनीच्या अंदागोंदी कारभारामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शामगाव परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतात. अनेकवेळा वीज जाते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. वीज कधी येणार याविषयी वायरमन यांना फोन केला तर उचलला जात नाही. त्यामुळे इतर काम सोडून विजेची वाट पाहावी लागते. रिसवड, अंतवडी, शामगाव या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने अगोदरच तोट्यात आला असतानाच वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे त्यामध्ये जास्तच भर पडत आहे. वीज वितरण कंपनीने सातत्य राखून वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट..

शेतीपंपासाठी आठवड्यातील चार दिवस असते. त्यामध्ये अनेकवेळा वीज जाते. काहीवेळेस तर संपूर्ण दिवस वीज नसते. वीज कधी येईल यासंदर्भात वायरमन यांना विचारण्यासाठी फोन केला असतात फोन उचलला जात नाही. त्यामुळे विजेची वाट पाहत इतर कामधंदे सोडून वाट पाहावी लागते.