शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

तब्बल तीन वर्षांनंतर फलटणला दमदार पाऊस

By admin | Updated: August 25, 2014 22:14 IST

वनवास संपला : वसनाच्या ८६ गावांत सुरू होती हेळसांड

वाठार निंबाळकर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फलटण तालुक्यात दमदार पावसाची हजेरी लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. तालुक्यात विशेषत: नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात वसनाच्या ८६ गावांत गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना पावसाअभावी अनेक संकटांचा सामाना करावा लागत होता.  या पावसाबाबत बोलताना ‘तरडफ’चे माजी सरपंच म्हणाले, ‘गेली तीन वर्षे पाऊस नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, आता झालेल्या पावसामुळे विहिरींना पाणी फुटून शेती व पिण्याचा प्रश्न मार्गी लागेल.’  -शेरेचीवाडीचे श्रीरंग चव्हाण म्हणाले, ‘शेतीवरच जीवन अवलंबून आहे. पाऊस नसल्याने पीक नाही पैसे नाहीत. त्यामुळे अनंत अडचणी येत होत्या. आता झालेल्या पावसामुळे काही तरी पीक घेऊन पिकाच्या उत्पादनावर उदरनिर्वाह करता येईल. बाजरीचा हंगाम जरी संपत आला असला तरी अद्याप ज्वारी, जनावरांचा चारा व कडधान्य यासह पालेभाज्यांची लागवड करता येणार आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या आशा पल्लवितताथवडा ते ठाकूरकी, तावडी ते दरेवाडी, वेळोशी, मिरढे, आदंरुढ या पट्ट्यामध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये पाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, टँकरने मिळणारे अल्प व मर्यादित पाणी त्यामुळे उर्वरित पाण्याच्या गरजेसाठी पाच-सहा किलोमीटर अंतरावर कुठे तरी असणाऱ्या ५० ते ५५ फूट खोल विहिरीमधून घागरीने पाणी बाहेर काढून पाण्याची गरज पूर्ण करावी लागत होती. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.