शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जावलीतील बाधित गावांचे पुनर्वसन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील ...

कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व बाधित गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २२ व २३ जुलैला जावलीतील केळघर भागात ढगफुटी होऊन सहाशे मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. याचा वेण्णा नदीच्या काठावर असणाऱ्या बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, वाळंजवाडी, तळोशी तर वाहिटे, मुकवली, वाटंबे, वरोशी, केडंबे, पुनवडी, केळघर, नांदगणे, आंबेघर, डांगरेघर, भामघर, गवडी, करंजे, आसणी भामघर सावली म्हाते कुरळोशी, गाढवली, ओखवडी, भोगवली आदी गावांना फटका बसला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात येथील डोंगरमाथ्यावरील जमिनी खचत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या गावांचे नजिकच्या वनविभागातील जमिनीवर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, जमिनीची दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन मंडळामार्फत ‘खास बाब’ म्हणून विशेष योजना राबवावी, शेती तयार करण्यासाठी मशिनरी व इंधन पुरवठा व्हावा, बोंडारवाडी ते करंजे गावापर्यंत वेण्णा नदीचे दोन्ही काठ मजबूत करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.