शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

गोरगरिबांच्या जेवणाची प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी : वायदंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन ...

सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन त्यांना मारझोड करत आहे. जनता प्रशासनाला सहकार्य करते आहे, मात्र त्यांना उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने गरीब जनतेच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करावी, अन्यथा असहकार आंदोलन सुरू करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वायदंडे यांनी दिला आहे.

कोरोना महामारी रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. इतर जिल्ह्यांनी नियमांमध्ये शिथिलता आणली; परंतु सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी ठेवण्यात आलेले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने बंद असल्याने घरी गेले त्याचे उपासमार होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता आणावी किंवा गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न द्यावे, असे आवाहन केले आहे. सचिन वायदंडे आणि तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.