शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उडतारे गावाचा उत्तरप्रदेशमध्ये समावेश करावा

By admin | Updated: May 2, 2017 18:46 IST

ग्रामसभेचा ठराव : महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशचे सरकार शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 0२ : वाई तालुक्यातील उडतारे या गावाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात समावेश करावा, अशी खळबळजनक मागणी १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली.महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच स्वप्नील निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत शेती उत्पादनाला भाव नाही, पिकावर खर्च केलेले भांडवलदेखील परत मिळत नाही. अशात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वर्षभर शेतीसाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. उडतारे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिके घेतात. मात्र, पाणीटंचाईमुळे नगदी पिकाची लागवड करणे अशक्य झाले आहे. कडधान्य, गळिताची धान्ये, तृणधान्य यातील कशालाही भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यात अनेक सहकारी, सरकारी बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर आहे, म्हणून ग्रामस्थांनी १ मेच्या ग्रामसभेत तीन ठराव मंजूर केले आहेत. कुणाल सुनील बाबर यांनी ठराव मांडला. प्रवीण तानाजी पवार यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले. गेले अनेक दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी मायबाप सरकारकडे आस लावून बघत आहे; परंतु पदरी निराशाच पडत आहे. जर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास असमर्थ असेल तर शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणून घेऊन उत्तरप्रदेश राज्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. उडतारे गावाचा समावेश शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात व्हावा, या मागणीला ग्रामसभेने मंजुरी दिली. ग्रामसभेत मंजूर झालेले ठराव- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- शेती उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक हमीभाव द्यावा.- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात.