शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

जबाबदारीने वागा; अन्यथा शिवसेना स्टाइलने समाचार घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:41 IST

सातारा : ‘राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे याचे भान अधिकारी वर्गाने ठेवले पाहिजे. कोरोना संकटकाळात लोकांचे मनोबल भक्कम ...

सातारा : ‘राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे याचे भान अधिकारी वर्गाने ठेवले पाहिजे. कोरोना संकटकाळात लोकांचे मनोबल भक्कम राहण्यासाठी शासन यंत्रणेतील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागले पाहिजे. अन्यथा शिवसेना स्टाइलने संबंधितांचा समाचार घ्यावा लागेल,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.

चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, दररोज दोन हजारांवर नवीन रुग्ण निष्पन्न होत आहेत. रुग्णांना बेड मिळण्यासाठी, रेमडेसिविर मिळविण्यासाठी नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. लोक किड्यामुंग्यांसारखे मरत आहेत. त्यानंतरही त्यांची उपेक्षा सुरूच आहे. कारण अंत्यसंस्कारासाठी मृतांना वेटिंग करावे लागत आहे. काही मृतांच्या घरातील लोक पॉझिटिव्ह आल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. एखादा रुग्ण मृत झाल्याचे सांगितले गेल्यावर अंत्यसंस्कार होण्यासाठी मृताचे नातेवाईक संबंधित रुग्णालयाच्या परिसरात दोन-दोन दिवस उपाशीपोटी ताटकळत आहेत.

चौकट

अग्निकुंड वाढवा, विद्युतदाहिनी बसवा

सातारा येथे कैलास स्मशानभूमीत सध्या २५ अग्निकुंड असून, पैकी १४ कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी आहेत, तर ११ नॉनकोविड मृतांसाठी आहेत. ही अंत्यसंस्काराची व्यवस्था अपुरी पडत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य ठिकाणी आणखी अग्निकुंड किंवा विद्युतदाहिनीची व्यवस्था करण्याची गरज असूनही प्रशासन ढिम्म आहे.