शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारीने वागा; अन्यथा शिवसेना स्टाइलने समाचार घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:41 IST

सातारा : ‘राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे याचे भान अधिकारी वर्गाने ठेवले पाहिजे. कोरोना संकटकाळात लोकांचे मनोबल भक्कम ...

सातारा : ‘राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे याचे भान अधिकारी वर्गाने ठेवले पाहिजे. कोरोना संकटकाळात लोकांचे मनोबल भक्कम राहण्यासाठी शासन यंत्रणेतील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागले पाहिजे. अन्यथा शिवसेना स्टाइलने संबंधितांचा समाचार घ्यावा लागेल,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.

चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, दररोज दोन हजारांवर नवीन रुग्ण निष्पन्न होत आहेत. रुग्णांना बेड मिळण्यासाठी, रेमडेसिविर मिळविण्यासाठी नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. लोक किड्यामुंग्यांसारखे मरत आहेत. त्यानंतरही त्यांची उपेक्षा सुरूच आहे. कारण अंत्यसंस्कारासाठी मृतांना वेटिंग करावे लागत आहे. काही मृतांच्या घरातील लोक पॉझिटिव्ह आल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. एखादा रुग्ण मृत झाल्याचे सांगितले गेल्यावर अंत्यसंस्कार होण्यासाठी मृताचे नातेवाईक संबंधित रुग्णालयाच्या परिसरात दोन-दोन दिवस उपाशीपोटी ताटकळत आहेत.

चौकट

अग्निकुंड वाढवा, विद्युतदाहिनी बसवा

सातारा येथे कैलास स्मशानभूमीत सध्या २५ अग्निकुंड असून, पैकी १४ कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी आहेत, तर ११ नॉनकोविड मृतांसाठी आहेत. ही अंत्यसंस्काराची व्यवस्था अपुरी पडत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य ठिकाणी आणखी अग्निकुंड किंवा विद्युतदाहिनीची व्यवस्था करण्याची गरज असूनही प्रशासन ढिम्म आहे.