शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६२६ अर्ज दाखल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

धुमशान सुरू : कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ३३९ अर्ज

सातारा : जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. मंगळवारअखेर सुमारे ६२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड तालुक्यातून सर्वाधिक ३३९ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तहसीलदार कार्यालयाबाहेर उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सातारा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी ९, कोरेगावमध्ये ४९ ग्रामपंचायतींसाठी ४६, माणमध्ये ५७ ग्रामपंचायतींसाठी ४३, वाईमध्ये ७० ग्रामपंचायतींसाठी १४, जावळी ५६ ग्रामपंचायतींसाठी ५०, महाबळेश्वर २४ ग्रामपंचायतींसाठी ११, कऱ्हाड ९८ ग्रामपंचायतींसाठी ३३९, पाटण ९५ ग्रामपंचायतींसाठी ५७, खंडाळा ५५ ग्रामपंचायतींसाठी ३, फलटण ७८ जागांसाठी ४२, खटाव ८८ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. गावांच्या पारांवर सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावगप्पा चालल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. २० जुलै ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)