शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

तीन महिन्यांत १९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप

By admin | Updated: February 9, 2015 00:42 IST

हंगाम शेवटच्या टप्प्यात: एक लाख ६३ हजार साखर पोत्यांचं उत्पादन

पाटण : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून, गाळपाच्या ८३ व्या दिवशी कारखान्यातून १ लाख ६३ हजार ५२५ साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यांवर आला असताना कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील नोंदीत ऊस अद्यापही शेतात उभा असून, ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीदेखील नोंदलेले सर्व गाळप केल्याशिवाय कारखान्याचा बॉयलर बंद होणार नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.१,२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याची साखर उताऱ्यात १,२४५ इतकी दर्जेदार आघाडी आहे. आजअखेर १,९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राजकीय गटबाजी व संघर्षातून तालुक्यात कारखाना असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस रयत व जयवंत शुगर कारखान्यांकडे गाळपास नेला जातो. तसेच अनेक शेतकरी गुऱ्हाळ्यास ऊस देऊन मोकळे झाले आहेत. तरीसुद्धा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कारखान्याची ऊसतोड यंत्रणा पोचली नसल्यामुळे ऊस वाळून जात आहे. त्यामुळे शेतकरी कारखाना व्यवसायाकडे धाव घेत आहेत. यावर्षी ऊस उत्पादन वाढल्यामुळे देसाई कारखान्याकडे गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण वाढले असून, कारखाना परिसरात उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)'फेरबदल करता येत नाहीयावर्षी हंगामात स्वतंत्र उसाचे उत्पादन वाढले आहे. कारखान्याकडे नोंद केल्यानुसार ऊसतोडीचा कार्यक्रम ठरलेला असतो. तशी नोंद संगणकावर असते. त्यात फेरबदल करता येत नाही. देसाई कारखान्याचा उसाचा दर ठरविणे हे व्यवस्थापन निर्णय घेईल नोंदलेला ऊस गाळप केल्याशिवाय कारखान्याचे गळप बंद होणार नाही. एफआरपीनुसार ऊसदर देण्याचा विचार आहे. असेही कारखान्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.