शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

तीन महिन्यांत १९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप

By admin | Updated: February 9, 2015 00:42 IST

हंगाम शेवटच्या टप्प्यात: एक लाख ६३ हजार साखर पोत्यांचं उत्पादन

पाटण : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून, गाळपाच्या ८३ व्या दिवशी कारखान्यातून १ लाख ६३ हजार ५२५ साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यांवर आला असताना कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील नोंदीत ऊस अद्यापही शेतात उभा असून, ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीदेखील नोंदलेले सर्व गाळप केल्याशिवाय कारखान्याचा बॉयलर बंद होणार नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.१,२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याची साखर उताऱ्यात १,२४५ इतकी दर्जेदार आघाडी आहे. आजअखेर १,९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राजकीय गटबाजी व संघर्षातून तालुक्यात कारखाना असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस रयत व जयवंत शुगर कारखान्यांकडे गाळपास नेला जातो. तसेच अनेक शेतकरी गुऱ्हाळ्यास ऊस देऊन मोकळे झाले आहेत. तरीसुद्धा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कारखान्याची ऊसतोड यंत्रणा पोचली नसल्यामुळे ऊस वाळून जात आहे. त्यामुळे शेतकरी कारखाना व्यवसायाकडे धाव घेत आहेत. यावर्षी ऊस उत्पादन वाढल्यामुळे देसाई कारखान्याकडे गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण वाढले असून, कारखाना परिसरात उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)'फेरबदल करता येत नाहीयावर्षी हंगामात स्वतंत्र उसाचे उत्पादन वाढले आहे. कारखान्याकडे नोंद केल्यानुसार ऊसतोडीचा कार्यक्रम ठरलेला असतो. तशी नोंद संगणकावर असते. त्यात फेरबदल करता येत नाही. देसाई कारखान्याचा उसाचा दर ठरविणे हे व्यवस्थापन निर्णय घेईल नोंदलेला ऊस गाळप केल्याशिवाय कारखान्याचे गळप बंद होणार नाही. एफआरपीनुसार ऊसदर देण्याचा विचार आहे. असेही कारखान्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.