शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

१०० नागरिक मृत्यूच्या सावटाखाली

By admin | Updated: August 6, 2015 00:39 IST

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही

औरंगाबाद : ठाणे येथील बी केबिन परिसरात मंगळवारी धोकादायक इमारत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेतीलही धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, १५ अत्यंत धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक बिनधास्तपणे राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने बुधवारी सहा इमारतींना सील ठोकले. जुन्या औरंगाबाद शहरात ७५ पेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १४ तर वॉर्ड ‘ड’ अंतर्गत ११ इमारती सर्वाधिक धोकादायक आहेत. या इमारती कोणत्याहीक्षणी कोसळू शकतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातील काही इमारतींमध्ये घरमालक आणि भाडेकरूंचा पन्नास वर्षांपासूनचा वाद आहे. भाडेकरू ताबा सोडण्यासाठी तयार नाहीत. घरमालक इमारत पाडा, असा मनपाकडे आग्रह धरतो, पण भाडेकरू कोणत्याही परिस्थितीत जागा देण्यास तयार नाहीत. जागेचा हक्क जाऊ नये म्हणून अनेक जण धोकादायक इमारतींमध्ये राजरोसपणे राहत आहेत. मृत्यूच्या सावटाखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. या नागरिकांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनेकदा समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या