शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

यशवंतरावांचे साहित्य माणूस घडवते : कदम

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

ईबीसी सवलतीचा हाच निर्णय देशात क्रांतिकारी ठरला. त्यांचे साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे आहे.

कडेगाव : यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेत सुसंस्कृत माणूस घडविण्याचे सामर्थ्य आहे. आपल्या चरित्र व चारित्र्यातून ते संस्काराचे महामेरू ठरले, असे मत प्रा. प्रदीप कदम यांनी व्यक्त केले.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित यशवंत व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहनराव मोरे होते.ते म्हणाले की, गोरगरिबांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे म्हणून यशवंतरावांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. ईबीसी सवलतीचा हाच निर्णय देशात क्रांतिकारी ठरला. त्यांचे साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे आहे. त्याशिवाय राज्याला पुढे नेणारी तरुण पिढी निर्माण होणार नाही. पी. टी. मोरे यांनी स्वागत केले. एन. जे. पोटे यांनी आभार मानले. भारती साळुंखे व शीतल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच रेखा महिंद, उपसरपंच भानुदास शिरतोडे, दिनकर पवार, बापूसाहेब मोरे, महादेव महिंद, सचिव संजय मोरे, आत्माराम ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)