शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतरावांचे साहित्य माणूस घडवते : कदम

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

ईबीसी सवलतीचा हाच निर्णय देशात क्रांतिकारी ठरला. त्यांचे साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे आहे.

कडेगाव : यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेत सुसंस्कृत माणूस घडविण्याचे सामर्थ्य आहे. आपल्या चरित्र व चारित्र्यातून ते संस्काराचे महामेरू ठरले, असे मत प्रा. प्रदीप कदम यांनी व्यक्त केले.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित यशवंत व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहनराव मोरे होते.ते म्हणाले की, गोरगरिबांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे म्हणून यशवंतरावांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. ईबीसी सवलतीचा हाच निर्णय देशात क्रांतिकारी ठरला. त्यांचे साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे आहे. त्याशिवाय राज्याला पुढे नेणारी तरुण पिढी निर्माण होणार नाही. पी. टी. मोरे यांनी स्वागत केले. एन. जे. पोटे यांनी आभार मानले. भारती साळुंखे व शीतल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच रेखा महिंद, उपसरपंच भानुदास शिरतोडे, दिनकर पवार, बापूसाहेब मोरे, महादेव महिंद, सचिव संजय मोरे, आत्माराम ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)