शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:22 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...कामगार नेते विकास मगदूम यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूकचळवळीतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?निवडणुकांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. कोणताही पक्ष असला तरी त्यांना विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती बांधणे एवढाच वाटत आहे. याउलट जीवनमान उंचाविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. देशात ४२ कोटींच्या वर असणाऱ्या कष्टकरी जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. समाजातील आवश्यक प्रश्न बाजूला पडले आहेत.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सकल राष्टÑीय उत्पादनात ६५ टक्के योगदान असणाºया कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. काम करत आहे तोवरच तुटपुंजे उत्पन्न. मात्र, थकल्यानंतर त्यांच्या अन्न, औषधांचीही आबाळ होताना दिसते. संविधानानुसार जसे सन्मानाने जगता आले पाहिजे, तसेच सन्मानाने मरणही आले पाहिजे. असा दिलासा देणारा मुद्दा कोणीही विचारात घेत नाही. शेतकऱ्यांनाही केवळ कर्जमाफी न देता त्यांना वेळेवर पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?स्वातंत्र्यापासूनच कामगारवर्ग आपल्या हक्कासाठी लढत आहे. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रशासकीय वर्ग सोडला, तर चळवळीला भवितव्य उरलेले नाही. अनेक कामगारांना साप्ताहिक सुटी नाही, १३ ते १४ तास काम करावे लागते. विशेष म्हणजे देशात संख्येने बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?नवमतदारांनी आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यास पुढे यावे. राजकीय व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांतून एकदा संधी मिळते. ही संधी तरूणांनी वाया घालवू नये.