शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या काळात सामान्यांची कामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

नेर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात समाज व सामान्य माणसांची कामे झाली आहेत. अन्न सुरक्षा योजनेतून अनेक ...

नेर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात समाज व सामान्य माणसांची कामे झाली आहेत. अन्न सुरक्षा योजनेतून अनेक लोकांना धान्य मिळाले, ‘उज्ज्वला’मधून गॅस दिला गेला, असे मत माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.

नेर्ले (ता. वाळवा) येथे अन्न सुरक्षा योजना लाभार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी सरपंच जयकर कदम, हणमंत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवाजीराव नाईक म्हणाले, किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून गुंठ्यामध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यावर वर्ग झाले. चांगल्या कामाच्या पाठीवर हात ठेवा. नेर्ले परिसरात आम्ही कोट्यवधीची कामे केली; पण त्याची जाहिरात केली नाही.

माजी सरपंच जयकर कदम म्हणाले, नेर्ले गावचा पाण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने वनश्री नानासाहेब महाडिक, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न केले; परंतु कामाचे श्रेय घेण्यासाठी काही मंडळींनी खोडा घातला.

हणमंत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल दळवी यांचा प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या मानद संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एस. व्ही. पाटील, भटवाडीचे सरपंच विजयराव महाडिक, किरण थोरात, भीमराव पाटील, सी. बी. पाटील, संपतराव साळुंखे, पाटील, सुधीर कुंभार आदी उपस्थित होते.

फोटो ओळ- १२०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथील अन्न सुरक्षा योजना लाभार्थी सत्कार समारंभात माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयकर कदम, हणमंत कुंभार उपस्थित होते.