शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नरवाडला पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

राष्ट्रीय पेयजल योजना रखडली असून, गावच्या आडातील पाण्याचे स्रोत आटत आहे. कूपनलिकांनाही पुरेसे पाणी नाही. याशिवाय जीवन ...

राष्ट्रीय पेयजल योजना रखडली असून, गावच्या आडातील पाण्याचे स्रोत आटत आहे. कूपनलिकांनाही पुरेसे पाणी नाही. याशिवाय जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. याचा थेट परिणाम गावच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे.

विशेषतः याचा फटका महिलांना बसत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावर म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून पाणी वाहत आहे. याचा फायदा मात्र गावाला घेता येत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. म्हैसाळ

प्रकल्पाच्या कृष्णा खोरे विद्युत स्विच यार्डाला गावचे बारा एकर गायरान विनामोबदला दिले आहे. मात्र गावात आज‌ प्रचंड पाणी टंचाई दिसत आहे.

याबाबत सरपंच राणी नागरगोजे यांना विचारले असता, गावच्या पाण्याचे स्त्रोतच कमी झाल्याने गावाला पाणी उशिरा मिळत असल्याचे त्यांनी मान्य केले.

ग्रामस्थांनीही आपली थकित पाणीपट्टी वेळेत भरल्यास कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.