शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चांदाेली डाव्या कालव्याचे पाणी आरळ्याच्या बसस्थानकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात ...

वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. पाणीच पाणी सगळीकडे, गेला कालवा कुणीकडे? अशी स्थिती पाहावयास मिळत आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या शेतीसाठी धरणाच्या कालव्यातून तीनशे क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे. पण कालव्यातून झिरपणारे पाणी कालव्याखालील शिवारात साठून शेती नापिक होत आहे. शेतकऱ्यांना पिकांची मशागत करता येत नाही. काही ठिकाणी शिवार पिकाविना पडून आहे. असे चित्र असतानाच, आता कालव्यातून झिरपणारे पाणी आरळा येथील गटारीतून चक्क आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यात पाहायला मिळाले नाही इतके पाणी रस्त्यावर आहे. वाहनांमुळे रस्त्याकडेने पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे; तर रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे परिसरातील लोकांचे, व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे धरणाच्या कालवा विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कालव्यातून झिरपणारे पाणी रस्त्यावर येते. त्याचा बंदोबस्त करण्याची लोकांची मागणी आहे.

फोटो :

ओळ : चांदोली धरणाच्या कालव्याचे पाणी आरळा स्टँड परिसरातील रस्त्यावर असे वाहत आहे.