शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

वीराचार्य पतसंस्था विकासामध्ये अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

ओळी : कवलापूर (ता. मिरज) येथे वीराचार्य पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते झाले. लोकमत न्यूज ...

ओळी : कवलापूर (ता. मिरज) येथे वीराचार्य पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत नियोजनबद्ध वाटचाल केल्यानेच ही संस्था विकासामध्ये अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी केले.

कवलापूर (ता. मिरज) येथील संस्थेच्या स्ववास्तूचे उद्घाटन राजोबा यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच शुभांगी नलवडे, उपसरपंच सौरभ पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिलीप मुळे, उत्तम पाटील, राजेश पाटील, रोहित मुळे, संजय मुळे, जान्हवी मुळे उपस्थित होते. शाखा संचालिका आशालता मुळे, शीतल मुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन वास्तूमध्ये लॉकर सेवा सुविधेसह मोबाईल कॉम्प्याक्टर व्यवस्थेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या स्वनिधीतून मुख्यालयासह आठवी शाखा स्ववास्तूत कार्यान्वित होत असून, तीन शाखांसाठी जागा संपादित केल्याचे राजोबा यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. डी. बेले, व्यवस्थापक शीतल मसुटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.