शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

वीराचार्य पतसंस्था विकासामध्ये अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

ओळी : कवलापूर (ता. मिरज) येथे वीराचार्य पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते झाले. लोकमत न्यूज ...

ओळी : कवलापूर (ता. मिरज) येथे वीराचार्य पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत नियोजनबद्ध वाटचाल केल्यानेच ही संस्था विकासामध्ये अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी केले.

कवलापूर (ता. मिरज) येथील संस्थेच्या स्ववास्तूचे उद्घाटन राजोबा यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच शुभांगी नलवडे, उपसरपंच सौरभ पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिलीप मुळे, उत्तम पाटील, राजेश पाटील, रोहित मुळे, संजय मुळे, जान्हवी मुळे उपस्थित होते. शाखा संचालिका आशालता मुळे, शीतल मुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन वास्तूमध्ये लॉकर सेवा सुविधेसह मोबाईल कॉम्प्याक्टर व्यवस्थेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या स्वनिधीतून मुख्यालयासह आठवी शाखा स्ववास्तूत कार्यान्वित होत असून, तीन शाखांसाठी जागा संपादित केल्याचे राजोबा यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. डी. बेले, व्यवस्थापक शीतल मसुटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.