शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

वीस हजार शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

सांगली : ई-पीकपाहणी ॲपमधून आजवर २० हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ॲप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १९ हजार १३३ ...

सांगली : ई-पीकपाहणी ॲपमधून आजवर २० हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ॲप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १९ हजार १३३ शेतकऱ्यांनी पिकांच्या नोंदी केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

या ॲपमुळे शेतकरी स्वत: सातबाऱ्यावर पिकाची नोंदणी करू शकणार आहेत. खानापूर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड केले आहे. तालुकानिहाय नोंदणी केलेले शेतकरी असे - आटपाडी दोन हजार ८७३, कडेगाव - दोन हजार ४६१, कवठेमहांकाळ ८८०, खानापूर तीन हजार ५००, जत एक हजार २१८, तासगाव एक हजार ९०२, पलूस एक हजार ५४५, मिरज एक हजार ७००, वाळवा तीन हजार २१२, शिराळा एक हजार ३०३. ॲपच्या अधिक माहितीसाठी ०२०-२५७१२७१२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.