शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

कवठेएकंदमध्ये तिरंगी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

गतवेळच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर दोन्ही पक्षांच्या ...

गतवेळच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर दोन्ही पक्षांच्या युतीचे तसेच बंडखोरांचे आव्हान असणार आहे. सतरा जागांसाठी सुमारे एकशे सात अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी ५४ जणांनी अर्ज माघारी घेतले, तर या निवडणुकीसाठी एकूण १७ जागांसाठी ५३ जण निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी निवडणुकीसाठी सोशल मीडियासह, प्रचार यंत्रणा राबविली आहे.

चाैकट

प्रचारास प्रवेश बंदीच्या फलकाची चर्चा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ग्रामस्थांनी, ‘सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मत मागण्यासाठी येऊ नये. स्वतःचा व मतदारांचा वेळ वाया घालवू नये.’ अशा गावपुढाऱ्यांना टोला लगावणाऱ्या लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा आहे. कोरोना पार्श्वभूमीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.