शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील कृष्णाघाट पूल दुरुस्तीसाठी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST

मिरज : मिरजेतील कृष्णा घाटावरील कृष्णा नदीवरील पुलावरील वाहतूक १० ते २० जुलैपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा यावेळेत, ...

मिरज : मिरजेतील कृष्णा घाटावरील कृष्णा नदीवरील पुलावरील वाहतूक १० ते २० जुलैपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा यावेळेत, प्रति दिन तीस मिनिटांसाठी बंद करण्यात आली आहे.

मिरजेत कृष्णा नदीवर १९९४ साली पूल बांधला असून, या पुलास तीस मीटर लांबीचे सात गाळे आहेत. त्याची एकूण लांबी २१४ मीटर आहे. सुरक्षितेसाठी त्याचे बेअरिंग बदलणे, एक्स्पान्शन जॉइंट बदलणे, दुरुस्ती करणे ही कामे प्रस्तावित आहेत. ही दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याने प्रथम प्राधान्याने पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम दहा दिवस चालणार आहे. या पुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी दि. १० ते २० जुलैपर्यंत प्रति दिन एका गाळ्याचे बेअरिंग बदलायचे आहे. एका गाळ्याचे बेअरिंग बदलण्यासाठी तीस मिनिटांचा अवधी लागणार असल्याने सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दि. १० ते २० जुलैपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा यावेळेत प्रति दिन तीस मिनिटांसाठी कृष्णा घाटावर कृष्णा नदीवरील पुलावरून वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने प्रवासी, नागरिक, शेतकरी व अन्य वाहनधारकांना पुलावरून वाहतूक बंदी केली आहे.