शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शहरातील व्यापार दिवसाआड सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक ...

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक दिवस अत्यावश्यक सेवा तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, राज्य सरकारने निश्चित केलेल्या तिसऱ्या स्तरातून सांगली जिल्हा बाहेर पडलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्याही जैसे थेच आहे. त्यामुळे सध्याच्या कडक निर्बंधांचा फारसा उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील व्यापार शंभर टक्के उद्‌ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांवरील कर्जाचे व्याज, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्था कर, कामगारांचे पगार सुरूच आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कडक लाॅकडाऊन करा अथवा सारेच व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवस अत्यावश्यक सेवा व एक दिवस इतर व्यापार सुरू करण्यात यावा. जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवावी, व्यापाऱ्यांची वीजबिल, कर्जाचे व्याज, स्थानिक स्वराज्य संस्था कर माफ करावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अमर पडळकर, अश्रफ वांकर, आसीफ बावा, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, आशिष कोरी, महेश पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, प्रदीप कांबळे, कामरान सय्यद उपस्थित होते.