शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कासचा साठा पाच फुटांवर

By admin | Updated: June 12, 2017 23:36 IST

कासचा साठा पाच फुटांवर

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. अजुनही मान्सून दाखल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईची समस्या गडद होऊ लागली आहे. सद्य स्थितीला तलावात केवळ पाच फुट दहा इंच इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात साडेचार ते पाच फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यास इंजिनद्वारे पाणी उपसून पाटात सोडावे लागणार आहे.कास तलावात किनाऱ्यालगत २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. २०१५ साली २३ जूनला तर गतवर्षी ३ जुलैला तलाव पूर्र्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. परंतु यंदा मान्सून दाखल होण्याचे संकेत अजुनही दिसत नसल्याने आजमितीला तलावातील पाणी पातळी पाच फुटांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एका फुटाने पाणीसाठा कमी आहे.सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दिवसाला एक इंच पाणीपातळी कमी होत आहे. हा पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत टिकुन राहावा यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी रात्रंदिवस दोन इंजिनच्या साह्याने उपसा करून पाटात सोडले जात आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ््या तलावातील दुसरा हॉल्व्ह मागील महिन्यात पूर्णपणे उघडा पडला आहे. सध्या अंतिम व तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे तलावाची पाणीपातळी एक इंचाने वाढली होती. सध्या तलावात पाच फुट दहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.- जयराम किर्दत, पाटकरी