शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत

By admin | Updated: January 21, 2015 00:21 IST

आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथील अतिक्रमण झालेल्या १२७ खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, खोकीधारकांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे, असा निर्णय आज (मंगळवार) झाला. आष्टा येथे रस्ता रुंदीकरण सुरू असून, या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खोकी हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काल ही मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र आधी पुनर्वसन करण्यात यावे, नंतर खोकी हटविण्यात यावीत, अशी मागणी खोकीधारकांनी केली होती. आज सायंकाळी विलासराव शिंदे, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व खोक्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर खोकी काढून घेण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चेअंती खोकी हटविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय झाला. मात्र यासाठी खोकीधारकांना शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र असणार आहे. या काळात खोकीधारकांनी खोके हटविले पाहिजे, असेही कुशवाह म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सुनील माने, शैलेश सावंत, सुनील भोसले, रवींद्र कण्हेरे, जयदत्त भोसले उपस्थित होते. (प्रतिनिंधी)एसटी महामंडळाशी चर्चा करणार खोक्यांच्या पुनर्वसनासाठी एसटी महामंडळाशी चर्चा करण्याची सूचना विलासराव शिंदे यांनी बैठकीत केली. याबाबत शिष्टमंडळानेच एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा करून करार करावेत, त्यासाठी काहीही हरकत नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले. खोकीधारकांनी अतिक्रमणाच्या जागेत खोकी न ठेवता कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन केले.