शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

कुंडलवाडीच्या तिघांना सश्रम कारावास, दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST

इस्लामपूर : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे विहिरीतील पाण्याच्या वादातून काठी आणि खुरप्याने हल्ला करून तिघांना जखमी केल्याच्या खटल्यात येथील ...

इस्लामपूर : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे विहिरीतील पाण्याच्या वादातून काठी आणि खुरप्याने हल्ला करून तिघांना जखमी केल्याच्या खटल्यात येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी तिघांना प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

हारुण अकबर नायकवडी, दस्तगीर अबकर नायकवडी, मोहसीन दस्तगीर नायकवडी (तिघे रा. कुंडलवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दंडाच्या सहा हजार रकमेपैकी पाच हजार रुपये तिघा जखमींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या हल्ल्यात फिर्यादी ताजुद्दीन सल्लाउद्दीन नायकवडी, नईम ताजुद्दीन नायकवडी आणि अस्लम सल्लाउद्दीन नायकवडी हे तिघे जखमी झाले होते. कुरळप पोलिसात या गुुन्ह्याची नोंद झाली होती. तपास अधिकारी ए.एस. पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादीतर्फे सरकारी वकील भैरवी मोरे यांनी काम पाहिले. पोलीस कर्मचारी संदीप शिद यांनी सरकार पक्षाला खटल्याच्या कामकाजात मदत केली.