शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्ह्याच्या सीमेवरील रस्त्यांवर चोरांची दहशत

By admin | Updated: February 9, 2015 01:12 IST

वाटमारीची भीती : सोलापूर, सांगली, सातारा पोलिसांत समन्वयाची गरज

पणजी : विज्ञान संमेलन आणि प्रदर्शन यातून युवकांना प्रेरणा तर मिळणारच आहे. मात्र, कारागिरांना किंवा नवे संशोधन, तंत्रांची निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना हा एक पाया ठरू शकतो. त्यामुळे युवकांनी त्याचा उपयोग करून तंत्रज्ञानात क्रांती घडवावी, असा सूर मान्यवरांनी समारोपप्रसंगी व्यक्त केला. कांपाल येथे भरलेल्या ‘भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो’ चा रविवारी समारोप झाला. या वेळी कोळसा आणि अक्षय ऊर्जा केंद्रीय राज्यमंत्री पियुष गोयल, पद्मविभूषण डॉ. एम. एस. वालिथन, डॉ. प्रमोद वर्मा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेटये, प्रा. डॉ. हरिलाल मेनन, एन. आय. ओ.चे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नक्वी, गोवा विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याचे संचालक डॉ. हरिलाल मेनन आणि डॉ. जयंत सहस्त्रबुद्धे यांची या वेळी उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, भारतीय विज्ञान प्रदर्शन मुलांना उत्तेजना देणारे ठरेल, असे सांगून आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. डॉ. मेनन यांनी युवकांना विज्ञान आणि तंज्ञत्रानविषयी या प्रदर्शनातील प्रत्येक कार्यक्रम पूरक माहिती देणारा ठरला आहे. कुलगुरू डॉ. शेट्ये यांनी गोवा विद्यापीठाने हे विज्ञान प्रदर्शन गोव्यात खेचून आणले. त्यामुळे त्यातील अनुभवातून विद्यार्थ्यांना बरेच काही शिकता येणार आहे. मार्टिन म्हणाले की, या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील माहिती उपलब्ध झाली. डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले, की सामान्य माणसाचा विकसित तंत्रज्ञानामुळे काय फायदा झाला आहे, हे या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना समजावून घेता आले. डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च डेव्हल्पमेंट आॅर्गनायझेशन)मुळे युवकांना अशा प्रदर्शनातून नव्या संकल्पना आणि उत्पादन निर्मितीसाठी उत्तेजना मिळू शकते. डॉ. वालिथन म्हणाले की, अशा प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना चालना मिळू शकते. भारतीय विज्ञान संमेलनामुळे मिळालेले हे ज्ञान कायमस्वरूपी स्मृतीत ठेवता येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)