शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आश्वासने नाहीत, दिलेला शब्द पाळणार

By admin | Updated: January 15, 2015 23:22 IST

चंद्रकांत पाटील : भाजप-सेनेचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठीच

कवठेएकंद : भाजप-सेनेचे महाराष्ट्रातील सरकार सामान्यांचेच आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात अनेक समस्यांचा अभ्यास सरकारला आहे. जनतेला प्रश्न सांगण्याची गरज नाही. १५ वर्षांच्या समस्या अवघ्या ७० दिवसात संपणार नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आम्ही जुन्या सरकारसारखे आश्वासन देणार नाही. दिलेला शब्द पाळणारे आहोत, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे भाजपच्यावतीने सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. पाटील म्हणाले की, भू-विकास बँक चिंतेचाच विषय आहे. ‘भू-विकास’ला जगवता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने भू-विकासला अवसायनात काढण्याचा आदेश दिला आहे, परंतु सरकार भू-विकासच्या कर्जदारांना तणावातून मुक्त करणार आहे. एकरकमी परतफेड योजना पुन्हा राबवू. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हिताचा निर्णय घेऊ. कवठेएकंदच्या भू-विकासच्या कर्जदारांबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, असा शब्द देतो. यावेळी अजितराव घोरपडे, अनिल कुत्ते, बापू धोत्रे, जयवंत माळी, संदेश भंडारे, रवी मगदूम, दीपक जाधव, गणेश पुजारी, बाळासाहेब पवार, सरपंच शरद लगारे, राजकुमार लंगडे उपस्थित होते. (वार्ताहर)