शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

बार्टीच्या समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. ...

अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

शासनाच्या अनेक योजना तालुका स्तरावर पोहोचविण्याचे काम प्रकल्प अधिकारी व समतादूत यांच्यामुळे सोईस्कर झाले आहे. कोविड काळात महाराष्ट्रातील परराज्यात अडकलेले मजूर व कामगार तसेच परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेले मजूर व कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी राबविलेल्या अभियानात समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. याचा विचार करून त्यांना शासनाने कायम सेवेत समावेश करून घ्यावे, अशी मागणी संदेश भंडारे यांनी केली.

यावेळी दलित महासंघाचे नेते तुकाराम सदाकळे, मुन्ना कोकणे, प्रवीण मोरे, तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, राजू लोंढे, धोंडिराम कांबळे, आदी उपस्थित होते.