शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ऊसदरासाठी स्वाभिमानीने शासनावर दबाव आणावा

By admin | Updated: October 15, 2015 00:34 IST

पतंगराव कदम : घटक पक्षाचा पाठपुरावा हवा

सांगली : एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. सध्यस्थितीत कारखान्यांना शासनाने कमी पडणाऱ्या रकमेसाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैशाचा हा फरक दूर करून एफआरपीसाठी शासनावर दबाव आणला पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कदम म्हणाले की, केंद्र व राज्याने अजून एफआरपीसाठी मदत करणे आवश्यक आहे. मराठवाड्यात ज्यावेळी उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले होते आणि ऊस शिल्लक राहिला होता, त्यावेळी आमच्या सरकारने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे एफआरपी दिलीच पाहिजे. प्रत्यक्षात आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न केले पाहिजेत. घटक पक्ष असल्याने त्यांनी या गोष्टी कराव्यात. सरकारवर याप्रश्नी दबाव त्यांनी टाकावा. त्यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन एफआरपी व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा निकाली काढावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)एफआरपी आवश्यकअतिरिक्त उत्पादनावेळी आमच्या सरकारने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे आता एफआरपी दिलीच पाहिजे, असे कदम म्हणाले.