शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

ऊसदरासाठी स्वाभिमानीने शासनावर दबाव आणावा

By admin | Updated: October 15, 2015 00:34 IST

पतंगराव कदम : घटक पक्षाचा पाठपुरावा हवा

सांगली : एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. सध्यस्थितीत कारखान्यांना शासनाने कमी पडणाऱ्या रकमेसाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैशाचा हा फरक दूर करून एफआरपीसाठी शासनावर दबाव आणला पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कदम म्हणाले की, केंद्र व राज्याने अजून एफआरपीसाठी मदत करणे आवश्यक आहे. मराठवाड्यात ज्यावेळी उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले होते आणि ऊस शिल्लक राहिला होता, त्यावेळी आमच्या सरकारने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे एफआरपी दिलीच पाहिजे. प्रत्यक्षात आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न केले पाहिजेत. घटक पक्ष असल्याने त्यांनी या गोष्टी कराव्यात. सरकारवर याप्रश्नी दबाव त्यांनी टाकावा. त्यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन एफआरपी व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा निकाली काढावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)एफआरपी आवश्यकअतिरिक्त उत्पादनावेळी आमच्या सरकारने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे आता एफआरपी दिलीच पाहिजे, असे कदम म्हणाले.