शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

‘स्वाभिमानी’ नेत्यांना शेतकऱ्यांऐवजी राजकारणातच रस : जयंत पाटील

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

प्रचाराचा प्रारंभ : मानसिंगराव नाईक यांचा अर्ज दाखल

शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक यांनी उसाला प्रति टन २६५0 असा उच्चांकी दर दिला. त्यामुळे येथील विरोधकांना शेतकरी आंदोलनाचा उपयोग होणार नसल्याचे लक्षात येताच ते भाजपात गेले आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकरी—सामान्यांचे सोयरसुतक नाही. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केली.शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ. नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महायुतीच्या आघाडीची बिघाडी झाली आहे. हे राज्य सांभाळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. खंबीर नेतृत्व, धमक असली पाहिजे, ती राष्ट्रवादीकडे आहे. यावेळी डॉ. प्रतापराव पाटील, सुनीता माने, सुधीर मोरे, संभाजी पाटील, डॉ. धनंजय माने यांची भाषणे झाली. सभेस अध्यक्ष पी. आर. पाटील, सभापती रवींद्र बर्डे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, रणजितसिंह नाईक, डॉ. उषाताई दसवंत, शंकरराव चरापले, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक, सतीश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)