शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टा : आपण छत्रपतींचे नाव सांगतो आणि दोन-अडीच वर्षे सत्ता नाही, तर किती पळापळ सुरू केली आहे? तत्त्व व निष्ठेने वागणाऱ्यांचीच इतिहास गौरवपूर्ण नोंद ठेवत असतो. पळपुट्यांचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला.नेर्ले (ता. वाळवा) येथील सदातात्या पाटील मळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या आमदार जयंत पाटील स्वागत कमानीचे उद्घाटन, तसेच राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले सदाशिव पाटील यांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी़ पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी दिलीपराव पाटील, नगरसेविका सौ़ अर्चना पाटील, अतुल पाटील, प्रज्वल कदम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जनार्दन पाटील, आप्पासाहेब माने, कऱ्हाडचे जगन्नाथ मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ संगीता पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संचालक आनंदराव पाटील, आप्पासाहेब कदम, जयसिंग पाटील, ग्रंथपाल संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, जालिंदर पाटील उपस्थित होते. के़ एस़ पाटील यांनी स्वागत केले, ए़ टी़ पाटील यांनी प्रास्ताविक केले़ विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले़ शिवराज पाटील यांनी आभार मानले.हा माझा वडीलकीचा सल्ला... विलासकाका पाटील म्हणाले की, वैचारिक पाया खचल्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांची मुले भाजपकडे पळत सुटली आहेत़ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी राज्यात एका बाजूला रचनात्मक काम करून लोकांचे जीवन समृध्द करतानाच, दुसऱ्या बाजूला बौध्दिक शिबिरे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली़ पुन्हा एकदा बौध्दिक शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडविण्याचे काम आपणाला सुरू करावे लागेल. जयंतरावांनी हे काम हाती घ्यावे, हा माझा वडीलकीचा सल्ला आहे़