शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचा समावेश; उष्मांकानुसार शासनाने केला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

दरम्यान, कोरोना नियंत्रणात अंगणवाडी सेविका कार्यरत असतानाही त्यांच्याकडून या आहाराचे बालक, स्तनदा माता व गरोदर मातांना आहार साहित्याचे किट ...

दरम्यान, कोरोना नियंत्रणात अंगणवाडी सेविका कार्यरत असतानाही त्यांच्याकडून या आहाराचे बालक, स्तनदा माता व गरोदर मातांना आहार साहित्याचे किट दिले जात आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कच्चे धान्य व किराणा मालाचे पॅकिंग केलेले किट देण्यात येते. यात चवळी, मूगडाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर, आदी साहित्य दिले जाते. यात गेल्यावर्षी खाद्यतेलाचा समावेश होतो. आता त्याला फाटा देत साखरेचा समावेश करण्यात आला आहे. खाद्यतेलाच्या भडकलेल्या किमतीमुळेही असा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. तरीही लाभार्थ्यांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे.

चौकट

पूरक आहारात काय काय मिळते

१) शासनाकडून सहा महिने ते ३ वर्षे वयोगट, गरोदर माता व स्तनदा माता, ६ महिने ते ६ वर्षे वयोगट व ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांना आहार दिला जातो.

२) या आहारात चवळी/चना, मूगडाळ/ मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ आणि साखरेचा समावेश आहे.

३) पाककृतीमधील धान्याचा प्रकार, प्रतिदिन लाभार्थ्याला द्यावयाचे प्रमाण, त्यातील उष्मांक आणि प्रथिने यांचा विचार करून हा आहार देण्यात येतो.

कोट

राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना कालावधीत शिजविलेला आहार देता येत नसल्याने बालक व मातांना या आहाराची पॅकिंग दिली जात आहेत. आहारातील उष्मांक व प्रथिनांचा विचार करूनच आहारात वरिष्ठ पातळीवरून बदल करण्यात आला आहे.

शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)

चौकट

पूरक पोषण आहार योजना

एकूण लाभार्थी १९४८७१

सहा महिने ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थी १६६०५९

गरोदर महिला लाभार्थी १३६९९

स्तनदा माता १५११३

चौकट

कोरोना कालावधीतही काम

शहरासह ग्रामीण भागातही कोरोना नियंत्रणासाठी आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रत्यक्ष सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर सर्व सेवा देण्यातही त्यांचा सहभाग आहे. जिल्हा प्रशासनानेही आपले नियमित काम पूर्ण करण्यासह कोरोना कामकाज असतानाही त्यांच्याकडून उद्दिष्टपूर्ती करण्यात येत आहे.

चौकट

जिल्ह्यात ९८ टक्के जणांना लाभ

जिल्ह्यातील १३ प्रकल्प केंद्रे असून, त्याद्वारे २९३० अंगणवाडी कार्यरत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून आता पूरक आहाराच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. काही ठिकाणी घरपोहोच किट दिले जाते. वाळवा आणि उमदी केंद्रात १०० टक्के काम झाले आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ९८.६६ टक्के लाभार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात आले आहे.