शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जिल्हा परिषद शाळांचे यश उल्लेखनीय : आत्माराम देवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

वाटेगाव : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश उल्लेखनीय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल, असे ...

वाटेगाव : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश उल्लेखनीय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल, असे प्रतिपादन प्रा. आत्माराम देवकर यांनी केले.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत भाटवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेतील अंजली अर्जुन कदम हिने स्थान मिळविले. अंजलीसह तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणिशा गुरव यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय आझाद विद्यालय, कासेगाव येथे कार्यरत संगीता रोकडे यांचाही सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. यावेळी प्रा. आत्माराम देवकर, सरपंच सुरेश उथळे, उपसरपंच भाऊसाहेब निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसराव उथळे, कृष्णदेव देवकर, दीपक रोकडे, मुख्याध्यापिका रजनी गावडे, सुनील गुरव, सुनीता धुमाळ, विजया देवकर, गीतांजली कांबळे, बालम मुल्ला, शिवाजी साळुंखे, संस्कृती रोकडे आदी उपस्थित होते

फोटो : १६ वाटेगाव १

ओळ : भाटवाडी (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आत्माराम देवकर, संगीता रोकडे, सुरेश उथळे, रजनी गावडे यांच्याहस्ते करण्यात आला.