शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्येच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी यांना शैक्षणिक सोयीसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध होण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाने ...

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी यांना शैक्षणिक सोयीसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध होण्यासाठी, शिवाजी विद्यापीठाने उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०१३-१४ पासून नियोजित उपकेंद्रासाठी खानापूरची जागा नियोजित झाली आहे.

खानापूरमधील जागेजवळ तलावाचे मुबलक पाणी आहे. शिवाय, जागा राष्ट्रीय महामार्गालगत आहे. यामुळे खानापूर येथील जागेची निवड निश्चित करण्यात आली होती.

अचानक आठवड्यापूर्वी बस्तवडे (ता. तासगाव) येथील जागेस शासनाची तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे समजले. यामुळे खानापूर घाटमाथ्यावर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत बैठका, भेटीगाठी, आंदोलन अशी तयारी सुरू आहे.

वास्तविक खानापूर येथील जागा सर्व दृष्टीने योग्य आहे. खानापूर उपकेंद्रासाठी गट नंबर ५७२/१ मधील ४२.५६ आर अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याचवेळी केली होती. शिवाय, हे ठिकाण खानापूरसह, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, माण, खटाव या तालुक्यांना मध्यवर्ती आहे. खानापूरसारख्या कायम दुष्काळी व दुर्लक्षित भागाला उपकेंद्र स्थापनेने किमान शैक्षणिक विकासासाठी चांगला लाभ होईल.

निवेदनाबाबत चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी उपकेंद्र निर्मितीसाठी खानापूरच्या जागेचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करू, अशी ग्वाही दिली.