शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आशा व गट प्रवर्तकांचा संप शंभर टक्के यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST

आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात शंभर टक्के संप यशस्वी करण्यात आला. सिटू संलग्न आशा ...

आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात शंभर टक्के संप यशस्वी करण्यात आला.

सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या देशव्यापी हाकेनुसार जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक २४ मे रोजी एकदिवसीय संपावर होत्या, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक विविध मागण्या घेऊन सतत रस्त्यावरची लढाई लढत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांमध्ये नाराजी आहे.

केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही. अनेक आशा सेविकांचा कोरोनाने मृत्यू होऊनही त्यांना अद्याप पन्नास लाख रुपये विमा लागू करून अर्थसहाय देण्यात आलेले नाही. अशा अनेक मागण्यांबाबत संप करण्यात आला. हा संप यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा मीना कोळी, सचिव कॉ. उमेश देशमुख, हणमंत कोळी, सुरेखा जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, सुवर्णा सणगर, मंजुषा साळुंखे, मयुरा पारथनळी यांनी परिश्रम घेतले.